पानं

Thursday, May 30, 2019

नरेंद्र मोदी प्रचार

महाराष्ट्रात 48 लोकसभा सीट साठी उमेदवारांची घोषणा झाली आहे, आणि ते खालीलप्रमाणे आहेत.......

१ नागपुर - नरेन्द्र मोदी
२ रामटेक - नरेन्द्र मोदी
३ वर्धा - नरेन्द्र मोदी
४ भंडारा-गोंदिया - नरेन्द्र मोदी
५ गडचिरोली-चिमुर - नरेन्द्र मोदी
६ यवतमाळ-वाशिम - नरेन्द्र मोदी
७ चंद्रपुर - नरेन्द्र मोदी
८ आकोला - नरेन्द्र मोदी
९ आमरावती - नरेन्द्र मोदी
१० बुलढाणा - नरेन्द्र मोदी
११ हिंगोली - नरेन्द्र मोदी
१२ नांदेड - नरेन्द्र मोदी
१३ परभणी - नरेन्द्र मोदी
१४ बिड - नरेन्द्र मोदी
१५ लातूर - नरेन्द्र मोदी
१६ उस्मानाबाद - नरेन्द्र मोदी
१७ सोलापुर - नरेन्द्र मोदी
१८ माढा - नरेन्द्र मोदी
१९ सांगली - नरेन्द्र मोदी
२० हातकणंगले - नरेन्द्र मोदी
२१ कोल्हापूर - नरेन्द्र मोदी
२२ रत्नागिरी - नरेन्द्र मोदी
२३ रायगढ - नरेन्द्र मोदी
२४ सातारा - नरेन्द्र मोदी
२५ अहमदनगर - नरेन्द्र मोदी
२६ बारामती - नरेन्द्र मोदी
२७ पुणे - नरेन्द्र मोदी
२८ औरंगाबाद - नरेन्द्र मोदी
२९ जालना - नरेन्द्र मोदी
३० जळगाव - नरेन्द्र मोदी
३१ रावेर - नरेन्द्र मोदी
३२ धुळे - नरेन्द्र मोदी
३३ नंदुरबार - नरेन्द्र मोदी
३४ दिंडोरी - नरेन्द्र मोदी
३५ नाशिक - नरेन्द्र मोदी
३६ पालघर - नरेन्द्र मोदी
३७ भिवंडी - नरेन्द्र मोदी
३८ कल्याण - नरेन्द्र मोदी
३९ ठाणे - नरेन्द्र मोदी
४० उत्तर मुंबई - नरेन्द्र मोदी
४१ वायव्य मुंबई - नरेन्द्र मोदी
४२ इशान्य मुंबई - नरेन्द्र मोदी
४३ उत्तरमध्य मुंबई - नरेन्द्र मोदी
४४ दक्षिणमध्य मुंबई - नरेन्द्र मोदी
४५ दक्षिण मुंबई - नरेन्द्र मोदी
४६ मावळ - नरेन्द्र मोदी
४७ शिरूर - नरेन्द्र मोदी
४८ शिर्डी - नरेन्द्र मोदी

लक्षात घ्या आपल्याला केवळ खासदार नाही तर देशाची सुरक्षा आणि प्रगतीसाठी पंतप्रधान निवडायचा आहे.

आणि मोदींजींच्या शिवाय देशात पंतप्रधान होण्यास लायक असा कोणता दुसरा उमेदवार पण नाही, तेंव्हा तुमच्या मतदारसंघात कोण उभा आहे, त्याने गेल्या 5 वर्षात काय कामे केली याचा विचार न करता मोदीजी यांनी गेल्या 5 वर्षात देशासाठी जे भरीव काम केले आहे त्याचा विचार करता भाजप प्रणित एनडीए च्या उमेदवाराला डोळे झाकून मतदान करा, कारण तुम्ही दिलेल्या मतामुळेच मोदीजी पुन्हा पंतप्रधान बनणार आहेत.
कारण देशाच्या 543 लोकसभा सीट वर कोणत्याही विरोधी पक्षाचा उमेदवार लढणार असला तरी प्रत्येक सीट वर मोदीजी लढत आहेत

हे फक्त मोदीजीच आहेत ज्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्षांनी आपल्या देशाचे नाव जगात उंच केले आहे

पाकिस्तान ला त्यांच्या घरात घुसून मारले आहे

आतंकवादी जम्मू काश्मीर वगळता देशात कुठे पाय पसरू शकले नाहीत, बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना सीमेच्या पलीकडेच थांबवले आहे

ज्यांनी सेनेला पूर्णपणे मोकळीक देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे

म्हणून.....
या वेळी पण फक्त मोदीच
नमो नमो
हर हर मोदी घर घर मोदी
धन्यवाद!

No comments:

Post a Comment