" आपली सीट निघणे कठीण आहे '
" वालपै मतदारसंघ भाजप दृष्टया "c' ग्रेड आहे '
इथपासून ते "कार्यकर्ते नाराज आहेत कामच करणार नाहीत , सत्तुचे नातेवाईकच काम करणार नाहीत ' इथपर्यंत !
"पैसा फेकल्याशिवाय कार्यकर्ते काम करणार नाहीत ' हे ही ऐकले !!!
सर सीट निघाली '
मुनिसिपलिटीत 1800 वार पल्ला गाठु '
रात्री 12 वाजता देमु गावकर बोल्ले " सीट प्राथमिक अंदाजानुसार निघाली 600 च्या फरकान '
" आमची पंचायत 100 + लीड घेईल ' प्रेमानंद सर
" आमची पंचायत चांगली लीड देईल ' राजेश गावकर
" उसगाव 2000 वर लीड देईल यावेळी ' नरेश म्हणाला ! ( नरेश सर्वाधिक निराश होते मात्र कामाला लागले की ... )
निकाल लागेल तो लागेल ,आता पेटीबंद झालाय . मात्र अमेय, जुबेन, अॅशला, सोमनाथला मिळालेला विश्वास आज आनंद दायीं आहे . घरचे खावुन कामाला झटणारे कार्यकर्ते हीच भाजपची श्रीमंती आहे .
प्रदेशाकडूनही मतदार संघ निघतो अशा संभावना व्यक्त होताना दिसतात तेव्हा आनंद होतो . कदाचित संपूर्ण गौयात कुठल्याही मतदारसंघात एवढी मोठी सक्रीय कार्यकर्त्यांची फ़ौज नसेल अशी फ़ौज वाळपै मतदार संघात आहे . दोन शब्द नेत्यांनी बोलावे इतक्याच माफक अपेक्षेत आपले कार्यकर्ते कामाला लागतात ! तुम्हा सर्वांचे करावे तितके कौतुक कमीच आहे ! !
दत्ताकाका बर्वे , अनिरुद्धजी जोशी या वयात काम करतांना पाहिले की स्फूर्ति मिळते .
अमेय कोपरा बैठकांत चांगला बोलला . ऋषि ,गोविन्द, सर्वेश , उगम गौरव ... मेहनती आहेत , राजेश गावकारांकड़ून संघटन कौशल्य घ्यावे तर देमु ,बाळा सखाराम , लक्ष्मण यांनी पक्षासाठी दिलेला वेळ ! सुनील, जितु काटकर , अतुल , प्रसाद ,शाबा, रमेश , यांची पक्षासाठीची तळमळ सुख देवुन जाते ! "उसगाव' कर मंडळीचे हे घरचेच कार्य होते , चंद्रलेखा ताईचे महिला मंडल , सेल्फ हेल्प ग्रुप खूपच कामाचे आहे . केळुस्कर ताई चे आशीर्वाद वाया जाणार नाहीत !
विशेष उल्लेख करावा तो म्हाळशेकर वाहिनीचे बेळगावी आतिथ्याचा , सौ गावकर वाहिनींचा , बर्वे काकू (ऋषीची आई ) , केळकर आजी (संजय विद्याधर यांच्या मातोश्री ), सौ जोशी काकू (कार्यालयावरच्या) या अज्ञात असलेल्या भाजपच्या मातृशक्तिचा ! सौ दिपा सत्यविजय नाईक यांनाही अनुल्लेखुन कैसे चालेल . त्यांच्या कष्टाला सैलूट !
मिलिंद गाडगीळ,वामनराव यांचे शिस्तबद्ध कार्यक्रम , आम्हाला शिस्तित कार्यरत करातात ! यश प्रामाणिक प्रयत्नांना कधी हुलकावणी देत नाही ! तेव्हा श्री भालचंद्र भाव्यान्च्या महागणपतीवर श्रद्धा अन आपल्या असंख्य ज्ञातअज्ञात कार्यकर्त्यांच्या यत्नाना यश मिळेलच या आशावादासह -
-आपला मंगलमुर्ती शास्त्री
" वालपै मतदारसंघ भाजप दृष्टया "c' ग्रेड आहे '
इथपासून ते "कार्यकर्ते नाराज आहेत कामच करणार नाहीत , सत्तुचे नातेवाईकच काम करणार नाहीत ' इथपर्यंत !
"पैसा फेकल्याशिवाय कार्यकर्ते काम करणार नाहीत ' हे ही ऐकले !!!
सर सीट निघाली '
मुनिसिपलिटीत 1800 वार पल्ला गाठु '
रात्री 12 वाजता देमु गावकर बोल्ले " सीट प्राथमिक अंदाजानुसार निघाली 600 च्या फरकान '
" आमची पंचायत 100 + लीड घेईल ' प्रेमानंद सर
" आमची पंचायत चांगली लीड देईल ' राजेश गावकर
" उसगाव 2000 वर लीड देईल यावेळी ' नरेश म्हणाला ! ( नरेश सर्वाधिक निराश होते मात्र कामाला लागले की ... )
निकाल लागेल तो लागेल ,आता पेटीबंद झालाय . मात्र अमेय, जुबेन, अॅशला, सोमनाथला मिळालेला विश्वास आज आनंद दायीं आहे . घरचे खावुन कामाला झटणारे कार्यकर्ते हीच भाजपची श्रीमंती आहे .
प्रदेशाकडूनही मतदार संघ निघतो अशा संभावना व्यक्त होताना दिसतात तेव्हा आनंद होतो . कदाचित संपूर्ण गौयात कुठल्याही मतदारसंघात एवढी मोठी सक्रीय कार्यकर्त्यांची फ़ौज नसेल अशी फ़ौज वाळपै मतदार संघात आहे . दोन शब्द नेत्यांनी बोलावे इतक्याच माफक अपेक्षेत आपले कार्यकर्ते कामाला लागतात ! तुम्हा सर्वांचे करावे तितके कौतुक कमीच आहे ! !
दत्ताकाका बर्वे , अनिरुद्धजी जोशी या वयात काम करतांना पाहिले की स्फूर्ति मिळते .
अमेय कोपरा बैठकांत चांगला बोलला . ऋषि ,गोविन्द, सर्वेश , उगम गौरव ... मेहनती आहेत , राजेश गावकारांकड़ून संघटन कौशल्य घ्यावे तर देमु ,बाळा सखाराम , लक्ष्मण यांनी पक्षासाठी दिलेला वेळ ! सुनील, जितु काटकर , अतुल , प्रसाद ,शाबा, रमेश , यांची पक्षासाठीची तळमळ सुख देवुन जाते ! "उसगाव' कर मंडळीचे हे घरचेच कार्य होते , चंद्रलेखा ताईचे महिला मंडल , सेल्फ हेल्प ग्रुप खूपच कामाचे आहे . केळुस्कर ताई चे आशीर्वाद वाया जाणार नाहीत !
विशेष उल्लेख करावा तो म्हाळशेकर वाहिनीचे बेळगावी आतिथ्याचा , सौ गावकर वाहिनींचा , बर्वे काकू (ऋषीची आई ) , केळकर आजी (संजय विद्याधर यांच्या मातोश्री ), सौ जोशी काकू (कार्यालयावरच्या) या अज्ञात असलेल्या भाजपच्या मातृशक्तिचा ! सौ दिपा सत्यविजय नाईक यांनाही अनुल्लेखुन कैसे चालेल . त्यांच्या कष्टाला सैलूट !
मिलिंद गाडगीळ,वामनराव यांचे शिस्तबद्ध कार्यक्रम , आम्हाला शिस्तित कार्यरत करातात ! यश प्रामाणिक प्रयत्नांना कधी हुलकावणी देत नाही ! तेव्हा श्री भालचंद्र भाव्यान्च्या महागणपतीवर श्रद्धा अन आपल्या असंख्य ज्ञातअज्ञात कार्यकर्त्यांच्या यत्नाना यश मिळेलच या आशावादासह -
-आपला मंगलमुर्ती शास्त्री
No comments:
Post a Comment