हमने अक्सर तुम्हारी
राहो मे
रुक कर
अपनाही
इंतजार किया...
अशा भावनांनी बार्शीटाकळीला टक लावून बसलेला मनीष दादाचे कष्ट आजच्याच दिवशी मलकापूरला चांडक हाय स्कूल फळाला आल्याला आज 29 वर्ष पूर्ण होताहेत .
वर्षावहिणींनी अशी समर्थ साथ दिली कि त्याला आज त्या निवडीचे समाधान निश्चित असेल .
तुमसे मिली जो जिंदगी
हमने अभि बोई नही
तेरे सिवा कोई न था,
तेरे सीवा कोई नही ... अशा गुल गुलझार भावना त्याच्या असतील .
सहज बोलता बोलता शुभेच्छा देतांना , आज तिघांच्या लग्नतिथी आहेत पैकी संजय शास्त्रींना विनाकष्ट बबडी मिळाली असं हसत बोललो तो मनिषदादा " चिरंजीव कुत्सित , हसताय का असूयेने का आणखी काही ' बोलते झाले .
त्यानंतर अर्धा तास टाकळी ते मलकापूर , आक्काची मदत , वगैरे झाले . प्रवास कसा खडतर होता , यजुर्वेद ऋग्वेद चर्चा झाल्या . एकतर्फी प्रवास किती वाईट असतो हे अस्मादिकांसह सर्व सामान्यांना चांगले ठाऊक असते ! ती सर्व सामान्य मंडळी स्टेशन बदलत अखेर ठेपा गाठतात .
पण दादासारखा स्टेशन पक्के ठरवत प्रवास पूर्ण करतो त्याचा आम्हास अभिमान असणे स्वाभाविक आहे . त्यामुळे कुत्सित वगैरे भाव आमच्या बोलण्यात येणं शक्य नाही . ते स्वभावात नाही . असूया म्हणाल तर नक्कीच आहे .
दादा त्या काळातल्या चर्चा गॉसिप बद्दल बोलले . वर्षा वहिनीशी साक्षगंधाअगोदर कधीच बोलणे न होताही उगीचच ..
दादा याचीच असूया आहे ! शास्त्रींची अख्खी पिढी निष्क्रिय निघाली . अकराच्या अकरा भावंड ... ! आरजू अन इंतजार शिवाय कुणाच्याच हाती काही लागले नाही , कुणाचीच चर्चा नाही .गॉसिपचा विषय होणे तो दूरच !! आम्हाला तुमचा अभिमान असावा पण कोत्या मनाचे नं, म्हणून असूया !!! तसेही तुम्हाला आम्ही शास्त्रीच मानतो ...पण हे समाधान आहे . चर्चेत तर तात्यानंतर मनिषदादाच !
*" चर्चे उन्हीं के होते है, जिनके मिजाज कुछ अलग से होते है '*
इथेच महत्व "मनीष' असण्याचे आहे दादा . आपण जे मिळवलं ते अथांग आहे वर्षा वहिनीच्या रूपाने ! ! " सहन करणे ' याची परिभाषा जीने "सहज करणे ' अशी केली , सगळे आनंदाने निभवले , सांभाळले !! तुम्हाला नक्कीच निवडीचे समाधान असेल . आणी " रुक कर अपनाही इंतजार किया ...' या गुलजार भावना मनी असतील .
आजच्या सर्व *(सौ मानसी(वर्षा)-मनिषदादा , सौ विनोदिता(बबडी)- संजय शास्त्री , सौ रश्मी (नूतन alias छोटी )- रविकांत दिक्षित)* उत्सवमूर्तींना लग्न तिथीच्या अनगिणत शुभेच्छा -अगस्ती
राहो मे
रुक कर
अपनाही
इंतजार किया...
अशा भावनांनी बार्शीटाकळीला टक लावून बसलेला मनीष दादाचे कष्ट आजच्याच दिवशी मलकापूरला चांडक हाय स्कूल फळाला आल्याला आज 29 वर्ष पूर्ण होताहेत .
वर्षावहिणींनी अशी समर्थ साथ दिली कि त्याला आज त्या निवडीचे समाधान निश्चित असेल .
तुमसे मिली जो जिंदगी
हमने अभि बोई नही
तेरे सिवा कोई न था,
तेरे सीवा कोई नही ... अशा गुल गुलझार भावना त्याच्या असतील .
सहज बोलता बोलता शुभेच्छा देतांना , आज तिघांच्या लग्नतिथी आहेत पैकी संजय शास्त्रींना विनाकष्ट बबडी मिळाली असं हसत बोललो तो मनिषदादा " चिरंजीव कुत्सित , हसताय का असूयेने का आणखी काही ' बोलते झाले .
त्यानंतर अर्धा तास टाकळी ते मलकापूर , आक्काची मदत , वगैरे झाले . प्रवास कसा खडतर होता , यजुर्वेद ऋग्वेद चर्चा झाल्या . एकतर्फी प्रवास किती वाईट असतो हे अस्मादिकांसह सर्व सामान्यांना चांगले ठाऊक असते ! ती सर्व सामान्य मंडळी स्टेशन बदलत अखेर ठेपा गाठतात .
पण दादासारखा स्टेशन पक्के ठरवत प्रवास पूर्ण करतो त्याचा आम्हास अभिमान असणे स्वाभाविक आहे . त्यामुळे कुत्सित वगैरे भाव आमच्या बोलण्यात येणं शक्य नाही . ते स्वभावात नाही . असूया म्हणाल तर नक्कीच आहे .
दादा त्या काळातल्या चर्चा गॉसिप बद्दल बोलले . वर्षा वहिनीशी साक्षगंधाअगोदर कधीच बोलणे न होताही उगीचच ..
दादा याचीच असूया आहे ! शास्त्रींची अख्खी पिढी निष्क्रिय निघाली . अकराच्या अकरा भावंड ... ! आरजू अन इंतजार शिवाय कुणाच्याच हाती काही लागले नाही , कुणाचीच चर्चा नाही .गॉसिपचा विषय होणे तो दूरच !! आम्हाला तुमचा अभिमान असावा पण कोत्या मनाचे नं, म्हणून असूया !!! तसेही तुम्हाला आम्ही शास्त्रीच मानतो ...पण हे समाधान आहे . चर्चेत तर तात्यानंतर मनिषदादाच !
*" चर्चे उन्हीं के होते है, जिनके मिजाज कुछ अलग से होते है '*
इथेच महत्व "मनीष' असण्याचे आहे दादा . आपण जे मिळवलं ते अथांग आहे वर्षा वहिनीच्या रूपाने ! ! " सहन करणे ' याची परिभाषा जीने "सहज करणे ' अशी केली , सगळे आनंदाने निभवले , सांभाळले !! तुम्हाला नक्कीच निवडीचे समाधान असेल . आणी " रुक कर अपनाही इंतजार किया ...' या गुलजार भावना मनी असतील .
आजच्या सर्व *(सौ मानसी(वर्षा)-मनिषदादा , सौ विनोदिता(बबडी)- संजय शास्त्री , सौ रश्मी (नूतन alias छोटी )- रविकांत दिक्षित)* उत्सवमूर्तींना लग्न तिथीच्या अनगिणत शुभेच्छा -अगस्ती
No comments:
Post a Comment