दंताजीचे ठाणे सुटले
नन्ना म्हणते मान
फुटले दोनही कान
अवघे पाऊणशे वयमान .....
अशी सामान्यतः अमृतमहोत्सवी जेष्ठांची व्यथा असते ! मात्र कालच्या शरद काका गंभीराच्या अमृतमहोत्सवी वाढदिवशी कुठेही जाणवले नाही .
महोदय ,महाराज ...अशी सुरवात फोनवर झाली कि समजाव जॉली ,एंजॉयस शरद काकांचा कॉल आहे.जनरली Expect nothing, appreciate Everything अशी रचना असल्याने , काकांचा कॉल हवाहवासा वाटने सहज आहे .
काकांचे मला आकर्षण त्यांचे एयरफोर्स बैकग्राउंड असल्याने सुद्धा आहेच .भाऊंची अतिशय इच्छा होती एकतरी मुलगा मिल्ट्रीत जावा .मी "एयरमैन'ची परीक्षा नागपुरला पास केली मात्र मुंबईत शारिरिक मध्ये फेल झालो . भाऊचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही कारण नन्तर प्रयत्न केले नाही ... त्या उंचीवर मी पोहोचलो नाही फक्त उंचीच वाढली !!
शरदकाकातील त्या सैनिकाला सलाम !
गंभीर कुटुंबाचे महत्व माझ्या लेखी खुप मोठे आहे हे सांगायला मी निःसंकोच आहे . स्व मामीआजीनी वाटलेल्या निरपेक्ष ,निस्वार्थ,निखळ प्रेमाचा मी लाभार्थी आहे . नव्वदीच्या दशकात औरंगाबादला माझे पहिले Gauranter स्व रमेशकाका ,रेवती काकु होत्या त्या काळात ज्यावेळी कदाचित भाऊनी पटकन घेतली नसती . ..
( ब्राम्हणांनी व्यापार धंदे करू नए, नोकरीच करावी अशा काळात माझ्या पहिल्या बँक कर्जाला हमी माझ्यासाठी दिली रमेश काकानी . रमेश काका माणसात रमनारे ,सर्व नातीगोती जपणारे ...पुढच्या पिढीत अमोल बरयापैकी जपतोय... या निमित्ताने स्व रमेशकाकाना अभिवादन ! )
मदनकाका आपल्य्या ग्रुपवर एक्टिव असल्याने त्यांचा परिचय वेगळा सांगण्याची गरज नाही , चित्रा आत्यातर गेली क्रित्येक वर्ष आमच्या आहार विहार अन व्यवहारावर लक्ष ठेवून आहे ... ऑडिट करते आहे ....
तर शरद काका कालच्या उत्सवी सोहळयात झालेल्या मनोगतानी आपले व्यक्तित्व अधिकच खुलले, माहीत झाले ! सांध्य घनातुन झिरपत आली विश्वम्भर सावली अशीच आपली रेखा सर्व मुलांनी उभी केली ते खरेच आहे . ..
तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा तृप्ततेचा भाव दिसला , जीवनात उषा सूंदर होतीच मात्र संध्या अधिकच सूंदर आहे , दिवसभराच्या प्रकाशदानाने तृप्त झालेला सुर्य अधिक प्रकाशमय अधिक स्नेहशील असतो , कृतार्थतेचा, कृतकृत्यतेचा भाव ओतप्रोत असतो हा कुसुमाग्रजान्चा अनुभव आपण सगळे अनुभवत असतो ...
तर शरदकाका तुम्हाला असेच हसतेखेळते ,बिनधास्त , टकाटक ...निरामय दीर्घायुष्य लाभो हि रेणुकाचरणी प्रार्थना !
- अगस्ती
- सौ मिनल
ता क : अगस्ती ,देवेंद्र, हेरम्ब ,बाबीची ख्याल खुशाली चिंतणारे आमचे आवडते बाक पिम्पळगावचे गोविंदमामा कुलकर्णी यांचे गंभीराशी नाते क़ाय असा प्रश्न सौ मिनल विचारत होती !! गोविंद ,गोविंद ..आणिक क़ाय !!!!!
नन्ना म्हणते मान
फुटले दोनही कान
अवघे पाऊणशे वयमान .....
अशी सामान्यतः अमृतमहोत्सवी जेष्ठांची व्यथा असते ! मात्र कालच्या शरद काका गंभीराच्या अमृतमहोत्सवी वाढदिवशी कुठेही जाणवले नाही .
महोदय ,महाराज ...अशी सुरवात फोनवर झाली कि समजाव जॉली ,एंजॉयस शरद काकांचा कॉल आहे.जनरली Expect nothing, appreciate Everything अशी रचना असल्याने , काकांचा कॉल हवाहवासा वाटने सहज आहे .
काकांचे मला आकर्षण त्यांचे एयरफोर्स बैकग्राउंड असल्याने सुद्धा आहेच .भाऊंची अतिशय इच्छा होती एकतरी मुलगा मिल्ट्रीत जावा .मी "एयरमैन'ची परीक्षा नागपुरला पास केली मात्र मुंबईत शारिरिक मध्ये फेल झालो . भाऊचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही कारण नन्तर प्रयत्न केले नाही ... त्या उंचीवर मी पोहोचलो नाही फक्त उंचीच वाढली !!
शरदकाकातील त्या सैनिकाला सलाम !
गंभीर कुटुंबाचे महत्व माझ्या लेखी खुप मोठे आहे हे सांगायला मी निःसंकोच आहे . स्व मामीआजीनी वाटलेल्या निरपेक्ष ,निस्वार्थ,निखळ प्रेमाचा मी लाभार्थी आहे . नव्वदीच्या दशकात औरंगाबादला माझे पहिले Gauranter स्व रमेशकाका ,रेवती काकु होत्या त्या काळात ज्यावेळी कदाचित भाऊनी पटकन घेतली नसती . ..
( ब्राम्हणांनी व्यापार धंदे करू नए, नोकरीच करावी अशा काळात माझ्या पहिल्या बँक कर्जाला हमी माझ्यासाठी दिली रमेश काकानी . रमेश काका माणसात रमनारे ,सर्व नातीगोती जपणारे ...पुढच्या पिढीत अमोल बरयापैकी जपतोय... या निमित्ताने स्व रमेशकाकाना अभिवादन ! )
मदनकाका आपल्य्या ग्रुपवर एक्टिव असल्याने त्यांचा परिचय वेगळा सांगण्याची गरज नाही , चित्रा आत्यातर गेली क्रित्येक वर्ष आमच्या आहार विहार अन व्यवहारावर लक्ष ठेवून आहे ... ऑडिट करते आहे ....
तर शरद काका कालच्या उत्सवी सोहळयात झालेल्या मनोगतानी आपले व्यक्तित्व अधिकच खुलले, माहीत झाले ! सांध्य घनातुन झिरपत आली विश्वम्भर सावली अशीच आपली रेखा सर्व मुलांनी उभी केली ते खरेच आहे . ..
तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा तृप्ततेचा भाव दिसला , जीवनात उषा सूंदर होतीच मात्र संध्या अधिकच सूंदर आहे , दिवसभराच्या प्रकाशदानाने तृप्त झालेला सुर्य अधिक प्रकाशमय अधिक स्नेहशील असतो , कृतार्थतेचा, कृतकृत्यतेचा भाव ओतप्रोत असतो हा कुसुमाग्रजान्चा अनुभव आपण सगळे अनुभवत असतो ...
तर शरदकाका तुम्हाला असेच हसतेखेळते ,बिनधास्त , टकाटक ...निरामय दीर्घायुष्य लाभो हि रेणुकाचरणी प्रार्थना !
- अगस्ती
- सौ मिनल
ता क : अगस्ती ,देवेंद्र, हेरम्ब ,बाबीची ख्याल खुशाली चिंतणारे आमचे आवडते बाक पिम्पळगावचे गोविंदमामा कुलकर्णी यांचे गंभीराशी नाते क़ाय असा प्रश्न सौ मिनल विचारत होती !! गोविंद ,गोविंद ..आणिक क़ाय !!!!!
No comments:
Post a Comment