सर
"पूर्ण होंगे शूल सारे, मित्र होंगे सब विरोधक ' या आशेने राष्ट्रभू की अर्चना करणारे आम्ही , वेद मंत्रा हूँ आम्हा वंद्य वंदे मातरम समजनारे आम्ही आज कुठे पोहोचलो आपण मागे वळून पहातांना यांचा विचार केला ? " परम वैभवं ' राष्ट्र निर्माण करणार होतो आपण अशा राजकारणाने होईल राष्ट्र निर्मिती ?
मातृभाषेतुन प्राथमिक शिक्षण ही संघाची भूमिका आहे परंतु टोकाचा आग्रह "समाज मन तयार न करता हे कार्य तडिस न्या 'अस कधी संघांन म्हटले असेल ऐसे मला वाटत नाही . आज गोरक्षण , स्वदेशीचे , सौर तारीख प्रचार प्रसार ऐसे किती तरी विषय संघाचे स्वयंसेवकाचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. राम मंदिर निर्माण हां ही अत्यन्त जिव्हाळ्याचा स्वाभिमानाचा विषय , लाठ्या आम्ही खालेल्या त्यासाठी . मात्र जोपर्यंत समाज मन आपण तयार करत नाही तोपर्यंत आम्ही कार्यरत राहु !
संघ "मी' सुरु केला , मी आणला , आम्ही आणला वगैरे ऐकायला मिळते इथे ! सर माझ्यातला "मी ' काढायाला संघात शिकवले जाते . ... अशी माझी धारणा आहे अन या " मी ' ने संघ मोडित काढन्याचे मनसुबे हिच मंडळी ईच्छितात तेव्हा माझ्यातला स्वयंसेवक उद्विग्न होतो . परिवारातील मार्गदर्शकानी भरकटल्या सारखे करायचे तर कुटुंब कुठल्या दिशेने जाईल ? अन संघ येथ पर्यन्त आणायला असंख्य प्रचारकांनी ,पूर्ण वेळ कार्यकर्त्यांनी आपल्या जीवनाची होळी केली हे तुम्हीही मान्य कराल !
पथ का अंतीम लक्ष्य नही है,
सिंहासन चढते जाना।
सब समाज को लिये साथ मे,
आगे है बढ ते जाना।।
त्याग संघांन शिकविला " या अन द्या ' कुठल्याही अपेक्षेशिवाय हे संघानी आपल्यात ओतलं ! संघ कार्य हे ईश्वरी कार्य आहे हे पुढे जाणारच आहे त्यासाठी तुम्ही किंवा आम्ही थांबलो तर ते थांबेल ऐसे नाही . कुणी नविन प्रेरणा घेईल अन काम पुढे नेईल , मात्र तुमचे नाव संघ इतिहासात कुठल्या पानावर असेल ?
आपली मुळ जीवन निष्ठां , शिस्तितले आयुष्य, माफक आचरण , संघटनात्मक मर्यादा यांची जाणीव ठेवतच सर्व परिवाराची वाटचाल सुरु असते . प्रत्येकाचे अंतिम लक्ष्य , साध्य ठरलेल असत. साधनं वेगवेगळे असू शकतात . राष्ट्र प्रथम ... ही भावना आपल्या या कृतीने भंगली एव्हढे मात्र खरे .
सर तुम्ही आम्हाला हवेतच मात्र राजकारणातील आरोप प्रत्यारोपां पासून दूर असलेले सर आम्हाला हवेत . पुन्हा तोच शिस्तीचा आग्रह धराणारे ... शाखेवर ... नमस्ते सदा वत्सले करत ... !
आपण भाषा सुरक्षा करुत ,त्यासाठी समाज मन तयार करून ! इंग्रजी शाळांना विद्यार्थी पाठवणाऱ्या पालकांचे प्रबोधन आपण करूत ! शाळां मध्ये विद्यार्थिच नसतील तर अनुदान कसे देता येईल ?
शेवटी ज्या लोकां वर तुम्ही विश्वास ठेवताहेत ती तरी " सुदी ' आहेत का ? का आज सरांचा वापर करून उद्या "काम सरो वैद्य मरो ' करणारेच आहेत ! राजकारणात हे सर्व सहज असते .
100% समाजकारण करणाऱ्या संघाला निहित स्वार्थासाठी राजकारण करत आपण बदनाम तर करत नाही ना . कुण्या व्यक्तीच्या चुकीने संघातील त्या असंख्य जीवनाची आहुति देणाऱ्यांच्या त्यागाला डाग लावू नका . संघाला व्यक्ति सापेक्ष न बनवता त्याच गुरु पुढे भगव्या ध्वजापुढेच नत मस्तक होत ..... !
- मंगलमुर्ती शास्त्री
"पूर्ण होंगे शूल सारे, मित्र होंगे सब विरोधक ' या आशेने राष्ट्रभू की अर्चना करणारे आम्ही , वेद मंत्रा हूँ आम्हा वंद्य वंदे मातरम समजनारे आम्ही आज कुठे पोहोचलो आपण मागे वळून पहातांना यांचा विचार केला ? " परम वैभवं ' राष्ट्र निर्माण करणार होतो आपण अशा राजकारणाने होईल राष्ट्र निर्मिती ?
मातृभाषेतुन प्राथमिक शिक्षण ही संघाची भूमिका आहे परंतु टोकाचा आग्रह "समाज मन तयार न करता हे कार्य तडिस न्या 'अस कधी संघांन म्हटले असेल ऐसे मला वाटत नाही . आज गोरक्षण , स्वदेशीचे , सौर तारीख प्रचार प्रसार ऐसे किती तरी विषय संघाचे स्वयंसेवकाचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. राम मंदिर निर्माण हां ही अत्यन्त जिव्हाळ्याचा स्वाभिमानाचा विषय , लाठ्या आम्ही खालेल्या त्यासाठी . मात्र जोपर्यंत समाज मन आपण तयार करत नाही तोपर्यंत आम्ही कार्यरत राहु !
संघ "मी' सुरु केला , मी आणला , आम्ही आणला वगैरे ऐकायला मिळते इथे ! सर माझ्यातला "मी ' काढायाला संघात शिकवले जाते . ... अशी माझी धारणा आहे अन या " मी ' ने संघ मोडित काढन्याचे मनसुबे हिच मंडळी ईच्छितात तेव्हा माझ्यातला स्वयंसेवक उद्विग्न होतो . परिवारातील मार्गदर्शकानी भरकटल्या सारखे करायचे तर कुटुंब कुठल्या दिशेने जाईल ? अन संघ येथ पर्यन्त आणायला असंख्य प्रचारकांनी ,पूर्ण वेळ कार्यकर्त्यांनी आपल्या जीवनाची होळी केली हे तुम्हीही मान्य कराल !
पथ का अंतीम लक्ष्य नही है,
सिंहासन चढते जाना।
सब समाज को लिये साथ मे,
आगे है बढ ते जाना।।
त्याग संघांन शिकविला " या अन द्या ' कुठल्याही अपेक्षेशिवाय हे संघानी आपल्यात ओतलं ! संघ कार्य हे ईश्वरी कार्य आहे हे पुढे जाणारच आहे त्यासाठी तुम्ही किंवा आम्ही थांबलो तर ते थांबेल ऐसे नाही . कुणी नविन प्रेरणा घेईल अन काम पुढे नेईल , मात्र तुमचे नाव संघ इतिहासात कुठल्या पानावर असेल ?
आपली मुळ जीवन निष्ठां , शिस्तितले आयुष्य, माफक आचरण , संघटनात्मक मर्यादा यांची जाणीव ठेवतच सर्व परिवाराची वाटचाल सुरु असते . प्रत्येकाचे अंतिम लक्ष्य , साध्य ठरलेल असत. साधनं वेगवेगळे असू शकतात . राष्ट्र प्रथम ... ही भावना आपल्या या कृतीने भंगली एव्हढे मात्र खरे .
सर तुम्ही आम्हाला हवेतच मात्र राजकारणातील आरोप प्रत्यारोपां पासून दूर असलेले सर आम्हाला हवेत . पुन्हा तोच शिस्तीचा आग्रह धराणारे ... शाखेवर ... नमस्ते सदा वत्सले करत ... !
आपण भाषा सुरक्षा करुत ,त्यासाठी समाज मन तयार करून ! इंग्रजी शाळांना विद्यार्थी पाठवणाऱ्या पालकांचे प्रबोधन आपण करूत ! शाळां मध्ये विद्यार्थिच नसतील तर अनुदान कसे देता येईल ?
शेवटी ज्या लोकां वर तुम्ही विश्वास ठेवताहेत ती तरी " सुदी ' आहेत का ? का आज सरांचा वापर करून उद्या "काम सरो वैद्य मरो ' करणारेच आहेत ! राजकारणात हे सर्व सहज असते .
100% समाजकारण करणाऱ्या संघाला निहित स्वार्थासाठी राजकारण करत आपण बदनाम तर करत नाही ना . कुण्या व्यक्तीच्या चुकीने संघातील त्या असंख्य जीवनाची आहुति देणाऱ्यांच्या त्यागाला डाग लावू नका . संघाला व्यक्ति सापेक्ष न बनवता त्याच गुरु पुढे भगव्या ध्वजापुढेच नत मस्तक होत ..... !
- मंगलमुर्ती शास्त्री
No comments:
Post a Comment