७ जानेवारी १९५० होते इ स विसन
तृतीयासह चतुर्थीचा जन्म म्हणून वडिलांनी नाव ठेवले गजानन
४ था पुत्र त्यांचा मी,आई जानकी ,वडील श्रीराम
खानजोडे काकुंच्या आग्रहावरून सगळे म्हणू लागले श्याम
सर्वांचाच होतो लाडका ,पण होती मला प्रिय आई
आई आई करता करता फाटली होती कर्ण पाळी
मलकापूरच्या चांडक जीनची आठवणच न्यारी
रोज सकाळी उठून मारुती भैरोबाची वारी
शालूताई,सुरेशदादा,नलूताई,अनिल मीना हि भावंड मंडळी
बाळू ,बाबूजी,वासू लाल्या पाप्या हि होती सवंगडी
लहानपणापासूनच गाण्यावर प्रेम जडले
वडिलाकडून मिळालेले गाणे ,आईने मनात रुजविले
सप्तसूर एकत्र आले कि मगच बनते सुरेल गाणे
हा एकत्रित पणाच्या शक्तीचा सूर दिला आईने
एम.ई. एस.हायस्कूल मध्ये शिकताना शिक्षणाची गोडी लागली
४ थित स्कॉलेर्शीप हि पटकावली
वान्झा, मेरेकर मास्तरांची शिकवण व आई शालू ताई च्या पाठबळाने पेटली होती जिद्द
आईचे म्हणणे 'पहिला नंबर कधी सोडला नाही शामने' हे करायचे होता सिद्ध
मग आला अविस्मरणीय रोमहर्षक क्षण माझ्या आयुष्याचा
दहावी बोर्डात गुणवत्ता यादीत २५ वा येण्याचा
इथून पुढे माझे आयुष्याच बदलले
उच्च शिक्षणासाठी वडिलांनी अमराTवतीला धाडले
तिथेच संयोग जुळून आला मणीकांचनाचा
शिक्षणासोबतच लाभ झाला श्री गुरु दर्शनाचा
दर गुरुवार आणि रविवार प.पु.महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन झाले
त्याच कृपाळूंनी तारकस अन पवार सारखे जीवाभावाचे मित्रही दिले
वाहिनींच्या बांगड्या ,आईवडिलांची पुण्याई आणि महाराजांच्या कृपाशिर्वादाने इंजिनियर झालो
लगेच कोराडी पॉवर स्टेशनला इंजिनियर म्हणून एम एस इ बी त लागलो
प पु दादांनी बोट धरून अध्यात्माच्या मार्गावर चालविले
१९७७ साली गुरुमंत्र देवून अनुग्रहित केले
आपल्याही हातून श्रीगुरू सेवा घडो हीच होती इच्छा,
म्हणून आई वडिलांच्या श्रद्धेचा मान ठेवून सुरु केला कार्तिकी एकादशीचा एक्का
१९८० साली दोनाचे चार हात झाले
अण्णासाहेब आणि आईसारखे वडिलकीचे अभय चात्र मला लाभले
पुढच्याच वर्षी झाले एक कन्यारत्न ,जेल्वारी तीही झाली
पण एका यशस्वी आंदोलनाचा होता तो एक प्रयत्न
१९८४ साली पुत्ररत्न झाले म्हणून
पूर्ण झाला आमच्या सुखी कुटुंबाचा चौकोन
तेव्हाच योगाशी आला माझा संबंध
मंडलिक आचर्य सरांच्या प्रेरणेने मला लागला योगाभ्यासाचा छंद
१९९० च्या सुरवातीस मुंबईत उषाकाकू लिमये चा परिचय झाला
त्यांनी तेथे श्री गुरु नारायाणामृत लिहिण्याचा चांगला योग जुळून आला
पुन्हा वर्तुळ पूर्ण करून कोराडीला परत आलो
दुर्दैवाने त्याच वर्षी पितृ छायेला पारखा झालो
तृतीयासह चतुर्थीचा जन्म म्हणून वडिलांनी नाव ठेवले गजानन
४ था पुत्र त्यांचा मी,आई जानकी ,वडील श्रीराम
खानजोडे काकुंच्या आग्रहावरून सगळे म्हणू लागले श्याम
सर्वांचाच होतो लाडका ,पण होती मला प्रिय आई
आई आई करता करता फाटली होती कर्ण पाळी
मलकापूरच्या चांडक जीनची आठवणच न्यारी
रोज सकाळी उठून मारुती भैरोबाची वारी
शालूताई,सुरेशदादा,नलूताई,अनिल मीना हि भावंड मंडळी
बाळू ,बाबूजी,वासू लाल्या पाप्या हि होती सवंगडी
लहानपणापासूनच गाण्यावर प्रेम जडले
वडिलाकडून मिळालेले गाणे ,आईने मनात रुजविले
सप्तसूर एकत्र आले कि मगच बनते सुरेल गाणे
हा एकत्रित पणाच्या शक्तीचा सूर दिला आईने
एम.ई. एस.हायस्कूल मध्ये शिकताना शिक्षणाची गोडी लागली
४ थित स्कॉलेर्शीप हि पटकावली
वान्झा, मेरेकर मास्तरांची शिकवण व आई शालू ताई च्या पाठबळाने पेटली होती जिद्द
आईचे म्हणणे 'पहिला नंबर कधी सोडला नाही शामने' हे करायचे होता सिद्ध
मग आला अविस्मरणीय रोमहर्षक क्षण माझ्या आयुष्याचा
दहावी बोर्डात गुणवत्ता यादीत २५ वा येण्याचा
इथून पुढे माझे आयुष्याच बदलले
उच्च शिक्षणासाठी वडिलांनी अमराTवतीला धाडले
तिथेच संयोग जुळून आला मणीकांचनाचा
शिक्षणासोबतच लाभ झाला श्री गुरु दर्शनाचा
दर गुरुवार आणि रविवार प.पु.महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन झाले
त्याच कृपाळूंनी तारकस अन पवार सारखे जीवाभावाचे मित्रही दिले
वाहिनींच्या बांगड्या ,आईवडिलांची पुण्याई आणि महाराजांच्या कृपाशिर्वादाने इंजिनियर झालो
लगेच कोराडी पॉवर स्टेशनला इंजिनियर म्हणून एम एस इ बी त लागलो
प पु दादांनी बोट धरून अध्यात्माच्या मार्गावर चालविले
१९७७ साली गुरुमंत्र देवून अनुग्रहित केले
आपल्याही हातून श्रीगुरू सेवा घडो हीच होती इच्छा,
म्हणून आई वडिलांच्या श्रद्धेचा मान ठेवून सुरु केला कार्तिकी एकादशीचा एक्का
१९८० साली दोनाचे चार हात झाले
अण्णासाहेब आणि आईसारखे वडिलकीचे अभय चात्र मला लाभले
पुढच्याच वर्षी झाले एक कन्यारत्न ,जेल्वारी तीही झाली
पण एका यशस्वी आंदोलनाचा होता तो एक प्रयत्न
१९८४ साली पुत्ररत्न झाले म्हणून
पूर्ण झाला आमच्या सुखी कुटुंबाचा चौकोन
तेव्हाच योगाशी आला माझा संबंध
मंडलिक आचर्य सरांच्या प्रेरणेने मला लागला योगाभ्यासाचा छंद
१९९० च्या सुरवातीस मुंबईत उषाकाकू लिमये चा परिचय झाला
त्यांनी तेथे श्री गुरु नारायाणामृत लिहिण्याचा चांगला योग जुळून आला
पुन्हा वर्तुळ पूर्ण करून कोराडीला परत आलो
दुर्दैवाने त्याच वर्षी पितृ छायेला पारखा झालो
मनी वाटले यध्न्य पुरुष नारायणाला
याग स्वरुपानेच् देता यावी भावन्जलि
गुरुन्च्याच आशिर्वादने प्रतिवर्षी,४ एक दिवसीय याग करण्याची इच्छा पूर्ण झाली
याग स्वरुपानेच् देता यावी भावन्जलि
गुरुन्च्याच आशिर्वादने प्रतिवर्षी,४ एक दिवसीय याग करण्याची इच्छा पूर्ण झाली
वयाचे अर्ध शतक पूर्ण करता करता अचानक जबाबदारी वाढली
कारण माझा आधारास्थंब असलेली आई मला सोडून गेली
मातृचात्र हरवले तरी पडले नाही काही कमी
तेव्हा २ वर्षात ३ प्रमोशन झाले माझ्या नामी
तेव्हाच शिताल्साठी आणला 'अमोघ' आमचा जावई
पाठोपाठ सिद्धार्थ घेवून आला जीवनात नवलाई
बघता बघता एक वर्षात चीफ इंजिनियर झालो
सर्वोच्च पदावर काम करून सेवा निवृत्त झालो
कल्पक च्या सोबतीने झाले पुण्यात घर
पण माझी पुंजी मुलगी वैद्य तर मुलगा इंजिनियर
वडिलांची शिकवण ,आईची प्रेरणा अन पत्नीचे पाठबळ
सोबत माझ्या मेहनतीची पावती म्हणून
महाराजांनी नेहमीच भरली आहे आनंदाची ओंजळ
या ६० वर्षात गुरुंच्या आशीर्वादाने सत्ता सुख समाधान उपभोगले सगळे
एक षष्टीत पाऊल टाकताना प पु महाराजांच्या चरणी नतमस्तक मी' श्याम पिंगळे .
.................................शब्द : सौ शीतल पांढरीपांडे पुणे
कारण माझा आधारास्थंब असलेली आई मला सोडून गेली
मातृचात्र हरवले तरी पडले नाही काही कमी
तेव्हा २ वर्षात ३ प्रमोशन झाले माझ्या नामी
तेव्हाच शिताल्साठी आणला 'अमोघ' आमचा जावई
पाठोपाठ सिद्धार्थ घेवून आला जीवनात नवलाई
बघता बघता एक वर्षात चीफ इंजिनियर झालो
सर्वोच्च पदावर काम करून सेवा निवृत्त झालो
कल्पक च्या सोबतीने झाले पुण्यात घर
पण माझी पुंजी मुलगी वैद्य तर मुलगा इंजिनियर
वडिलांची शिकवण ,आईची प्रेरणा अन पत्नीचे पाठबळ
सोबत माझ्या मेहनतीची पावती म्हणून
महाराजांनी नेहमीच भरली आहे आनंदाची ओंजळ
या ६० वर्षात गुरुंच्या आशीर्वादाने सत्ता सुख समाधान उपभोगले सगळे
एक षष्टीत पाऊल टाकताना प पु महाराजांच्या चरणी नतमस्तक मी' श्याम पिंगळे .
.................................शब्द : सौ शीतल पांढरीपांडे पुणे
खरच शाम दादा साठीचा झाला? अस म्हणतात !!!
ReplyDelete